Designed & developed byDnyandeep Infotech

७९. सोलापूर २००६ मारुती चितमपल्ली

Parent Category: साहित्य संमेलने

आपल्या प्राचीन साहित्यात सृष्टीतील पंचमहाभूतांना आपण दैवते मानली आहेत. त्यापैकी चारही महाभूतांना मानवाने दूषित केले आह्वे. परंतु पाचवे महाभूत जे तेज, ते मात्र सुदैवाने यातून सुटले आहे. सूर्य व त्याच्या प्रकाशाला अद्यापपर्यंत दूषित करण्याच्या प्रयत्नाला मानवाला यश आले नाही. या सर्व निसर्गाचा मानव हा एक अंश आहे. परंतु तो. आपल्या बुद्धिसामर्थ्याने या निसर्गाचा उत्तरोत्तर नाश करत असून, स्वत;च्या पायावर कुठराघात करीत आहे आणि आपल्या विनाशाला कारणीभूत होत आहे.

X

Right Click

No right click