Designed & developed byDnyandeep Infotech

१६. मडगाव १९३० - वामन मल्हार जोशी

Parent Category: साहित्य संमेलने

 

वाङ्मय हे केवळ छायत्मक नाही. ते जिवंत, नवनिर्मितिशील व सामर्थ्यवान आहे आणि उच्चतम जीवनाचे ते एक अवश्य अंग आहे. त्याच्या योगाने जीविताला पोषण मिळते, योग्य मार्ग दिसतो, इष्ट वळण लागते, सामर्थ्य वाढते व शोभा आणि तेज यांचा लाभ होतो, हे सर्व मला मान्य. पण हे केंव्हा, जर वाङ्मय आपले खरे अवतारकृत्य विसरणार नाही तेंव्हा. सत्य, सौजन्य व सौंदर्य यांची उपासना हे जीविताचे ध्येय आहे.

X

Right Click

No right click